लग्नानंतर अवघ्या अकरा वर्षांत पतीचे निधन झाले. नियतीने तीन मुले पदरी टाकल्यानं जीवनाचा रहाडागाडा सोडून देणं शक्य नव्हतं. शिक्षणही जेमतेम असल्यानं त्यांना शेती करण्याशिवाय पर्याय नव्हता.
↧