१९५४ साली खैरागड (मध्य प्रदेश)च्या व्हिक्टोरिया हायस्कूलमध्ये नवव्या वर्गात शिकणा-या मुलीने लोकमान्यांवर स्वतः कविता लिहून सादर केली. हेडमास्तरांनी तिचे तोंडभरून कौतुक केले आणि चांदीचा १ रुपया बक्षीस दिला. तो रुपया बघण्यासाठी मैत्रिणींनी गराडा घातला.
↧