जगण्याची शर्यत प्रत्येकाला जिंकायची असते. अशा शर्यतीत सहभागी होण्यासाठीच प्रत्येकजण धावतही असतो. पण, अनेकदा धावताधावता ठेचकळल्याने झालेल्या जखमांनी अनेकजण जगण्याच्या शर्यतीतून दूर फेकला जातो. आपल्याला आलेल्या अंपगत्वावर मात करून जगणं आणि पुन्हा त्या शर्यतीत सहभागी होणं त्यांना डोंगराएवढं वाटू लागतं.
↧