Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

चेंज, वुइ कॅन!

$
0
0
निर्णय घेताना तो वैचारिक स्तरावर घेण्यापेक्षा अनेकदा भावनिक स्तरावर घेतला जातो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या विचारांचा दर्जा आणि ताकद पुरेशी नसल्याने आपल्या भावनांना आपण अधिक प्राधान्य द्यायचे ठरवतो. यामुळेच आयुष्यात बहुतेक निर्णय चुकतात, असा माझा अनुभव आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles