आमचं लग्न जून १९६४मध्ये झालं. तेव्हा मी फक्त दहावी पास होते. लग्नानंतर ह्यांनी(माझे पती)मला पुन्हा शाळेत जाण्याविषयी सुचवलं. पण मी फारसं मनावर घेतलं नाही. कालांतराने आम्हाला एक मुलगी आणि दोन मुलगे अशी तीन अपत्यं झाली.
↧