परस्परांच्याबद्दल आदर, प्रेम आणि जाणीव हा कुटुंबाच्या ऐक्याचा पाया आहे. विरोध, वादविवाद आणि टीका न केल्याने अशा कुटुंबातील सदस्य आपलेसे होतात व त्यामुळे घरातील वातावरण बदलून जाते.
↧