एका मुलावर प्रेम असतानाही मात्र घरच्यांचा विरोध किंवा अन्य काही कारणांमुळे मुलीचं लग्न दुसऱ्याशी झालं, तर अशा परिस्थितीत त्या मुलीनं नेमकं कसं वागावं, असा प्रश्न ‘मुंबई टाइम्स’ने केला होता. या व्यासपीठावर आपली मतं मोकळेपणाने व्यक्त करताना, अनेक मैत्रिणींनी मोलाचे सल्ले दिले आहेत.
↧