केव्हाही, कधीही, कुठेही मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायला एक तरी हक्काची मैत्रीण हवीच. जवळ असताना एकमेकींत भावनांपासून खाण्यापिण्यापर्यंत सगळ्या गोष्टी वाटल्या जातातच पण लांब गेल्यावर काय?
↧