लग्न हा प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय. लग्नानंतरचं आयुष्य सुखी असावं, अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. अनपेक्षितपणे काही गोष्टी घडतात आणि सुखी आयुष्याच्या कल्पनेला सुरूंग लागतो.
↧