जरब आहे कुठे?
गेले काही दिवस जवळपास दररोज मुलींची छेडछाड, त्यांच्यावरील हल्ले, लैंगिक अत्याचाराच्या बातम्या येताहेत. हे घडवणाऱ्यांना कायद्याची जरबच वाटत नसावी, अशी शंका येण्याजोगी स्थिती आहे. पण केवळ कायद्याचा बडगा...
View Articleमहिलांवर अत्याचार करणारांना धडा शिकवा!
गेले काही दिवस जवळपास दररोज मुलींची छेडछाड, त्यांच्यावरील हल्ले, लैंगिक अत्याचाराच्या बातम्या येताहेत. हे घडवणाऱ्यांना कायद्याची जरबच वाटत नसावी, अशी शंका येण्याजोगी स्थिती आहे. पण केवळ कायद्याचा बडगा...
View Articleआधाराचा हात घट्ट हाती हवा
छेडछाड किंवा शारीरिक हल्ल्याचे प्रसंग वाट्याला आल्यानंतर प्रचंड खचलेल्या मुलीला हवा असतो मानसिक आणि सामाजिक आधार. दुर्दैवाने अद्याप आपल्याकडे पालक आणि समाज तिच्यामागे ठामपणे उभे राहत आहेत असं दिसत नाही.
View Articleबदलूया पुरुषी मानसिकता
पुरुषांची मानसिकता सुरुवातीपासूनच जाणीवपूर्वक घडवायला हवी आणि त्यासाठी सगळ्या घटकांचे योगदान गरजेचे आहे.
View Articleपुन्हा उभं राहताना...
एकतर्फी प्रेमातून किंवा अन्य मानसिकतेतून निष्पाप मुलींना लक्ष्य केलं जातं. तो आघात सहन करणं, पचवणं आणि त्यातून पुढे जाणं हा प्रवास नक्कीच सोपा नाही. या खडतर वाटेवरून जाणाऱ्या मुलींच्या सद्यस्थितीविषयी...
View Articleआम्ही नाहीच सुरक्षित
गेल्या काही दिवसांत मुंबईमध्ये मुली-महिलांवरच्या अत्याचाराची अनेक प्रकरणं समोर आलीयत. एकेकाळी महिलांसाठी सुरक्षित मानल्या जाणा-या मुंबईतलं अत्याचारांचं हे वाढतं प्रमाण धोकादायक आहे. कॉलेजच्या मुलींना...
View Article'ती' 'चं जग
महिलांवरील अत्याचाराविरोधात काही महिलांनी फेसबुकचं माध्यम वापरण्यास सुरुवात केली आहे. गुडगावमधल्या पायल जग्गी या उद्योजक महिलेने अॅक्शन अगेस्ट रेपिस्ट असं फेसबुकवर पेज तयार केलं आहे.
View Articleस्वरक्षणाय!
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेबरोबर स्त्रीनेही स्वरक्षणासाठी सज्ज होणं आवश्यक आहे. त्यासाठी कराटे, ज्युडो, तायक्वांदोचं प्रशिक्षण हा चांगला पर्याय ठरेल.
View Articleलढण्याचं एकसंघ बळ
छेडछाडीच्या वाढत्या घटना ‘आपलं कुणी काही करू शकत नाही‘, ही निर्ढावलेली हीन मानसिकता अधोरेखित करते. तज्ज्ञ मंडळी या घटना का होतात, याची कारणमीमांसा करत राहतील. पण या घटना होऊ नयेत, यासाठी काय करता येईल...
View Articleबालकांची चिडचिड भाषाकौशल्यामुळे होते कमी
भाषाकौशल्ये लवकर शिकलेली बालके भविष्यात आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकतात, असे अमेरिकेतील पेनसिल्व्हानिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासातून पुढे आले आहे.
View Articleलिहित्या स्रिया बोलत्या झाल्या...
माहेर संस्थेद्वारा प्रकाशित आकांक्षा मासिक आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'लिहित्या स्त्रियांची कार्यशाळा' नागपुरात पार पडली. या कार्यशाळेच्या...
View Articleअस्तित्वाच्या लढ्याचं यश
गर्भलिंग निदान आणि मुलींची कमी होणारी संख्या, याबाबत चर्चा सुरू झाली ती २००१मध्ये. १९९१च्या तुलनेत २००१मध्ये मुलींचं प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचं समोर आलं आणि राज्याचा पुरोगामी विचारसरणीचा अभिमान...
View Articleसुरुवात सक्षमीकरणाची
महाराष्ट्र राज्याने एप्रिल २०११मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण जाहीर केले. हे आरक्षण मंजूर झाल्यानंतर फेब्रुवारी २०१२मध्ये १० मोठ्या महानगरपालिकांच्या...
View Articleदीर्घ उसासा पुन्हा पुन्हा...
स्त्री-भ्रूण हत्येला जरब बसतेय या आशावादात असतानाच बलात्कार, विनयभंग, छेडछाडीच्या घटना एकामागोमाग एक घडत गेल्या. हे प्रश्न खरंतर पूर्वापार चालत आहेत. काळानुसार ते अधिक गंभीर होताना दिसतात. पण म्हणून ती...
View Articleआयआयटीत तिचीही झेप
मुंबई आयआयटीमध्ये शिक्षण घेऊन यशस्वी झालेल्यांची मोठी नामावली आपल्याला नेहमीच दिसते. यात महिलांचे प्रमाणही खूप आहे. पण आयआयटीकडून कर्तृत्वान माजी विद्यार्थ्याला दिला जाणारा सेवा पुरस्कार तब्बल ५०...
View Articleसुरक्षित राहा
दिल्लीतल्या घटनेमुळे मुली आणि स्त्रियांनी सजग राहण्याची आवश्यकता वाढलीय म्हणूनच कुणी जास्तच जवळीक करायला लागलं, तर त्यांच्याशी नेमकं कसं वागायचं, इथपासून काही अतिप्रसंग ओढवलाच, तर स्वसंरक्षणाचे उपाय...
View Articleलग्नातील 'दाम'डौल
मुलीच्या लग्नात होणाऱ्या वारेमाप खर्चाला चाप बसावा, याकरिता कायद्याचा विचार सुरू आहे. याबाबत खरंतर अनेक मतप्रवाह आहेत. पण कायदा करून हा प्रश्न सुटणार आहे का, की मुळात समानतेची मानसिकता रुजणं...
View Articleघर पाहायचंय बांधून!
खास महिलांसाठी एलआयसीने नुकतीच होमलोन योजना जाहीर केली. स्वतःचे घर घेणाऱ्या महिलांच्या वाढत्या संख्येचा विचार यासाठी करण्यात आला आहे. अनेक महिला प्रॉपर्टी खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. या बदलत्या...
View Articleनात्याचं नवं वळण
प्रत्येक वळणावर नात्याचा वेगळा अर्थ गवसत असतो. बराच काळ एकत्र राहिल्यानंतर नातं जसं घनिष्ट होत जातं. तसं त्यात तोचतोपणाही येतोच. त्यामुळे या वर्षात नातं जपण्यासाठी नव्याने सुरुवात करा.
View Article